मी पाणी बोलतोय निबंध मराठी | Mi Pani Boltoy Essay In Marathi

मी पाणी बोलतोय निबंध मराठी | Mi Pani Boltoy Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी पाणी बोलतोय निबंध मराठी | Mi Pani Boltoy Essay In Marathi

पाण्याचे महत्त्व तर आपण सर्वांना माहितीचा या पृथ्वीवरील कोणताही जीवन पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्यामुळेच पाण्याला जीवन देखील म्हटले जाते. आपल्या अवतीभवती आणि निसर्गामध्ये ची हिरवळ आहे ती शक्य झाले फक्त पाण्यामुळेच.

त्यामुळे पाण्याला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे. आजच्या आर्टिकल मध्ये मी पाणी बोलतोय हा कल्पनात्मक निबंध घेऊन आलोत जर खरोखरच पाणी बोलायला लागले तर मानवाशी काय बोलले याचे सविस्तर स्पष्टीकरण येथे दिलेले आहे.

नमस्कार, माझ्या प्रिय मित्रांनो!  मी आहे पाणी आहे. होय खरोखरच मी पाणी बोलतोय, खूप दिवसापासून मला  तुम्हा मानवाशी बोलायची इच्छा होती. आणि आज मी तुमच्याशी माझी कथा व्यतीत करत आहे.

तुम्हाला सर्व सजीवांना तर माहितीच आहे की माझ्या तुमच्या जीवनामध्ये काय स्थान आहे. आज मी आहे म्हणून तुम्ही सर्व सजीव सुखाने आपले जीवन जगू शकता. मी पाणी परंतु काही जण मला जल, निर, अंबुज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जीवन या नावाने हाक मारू शकता.

मला जीवन माननाच्या मागचे कारण म्हणजे या पृथ्वीवर सजीव माझ्यामुळे जिवंत आहे तसेच निसर्गामध्ये असलेली हिरवळ तेदेखील माझ्यामुळे शक्य झाली आहे. नसून अगदी अश्मयुगीन काळापासून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे अशा ठिकाणाला मानवाने अगदी आनंदाने आपली वस्ती स्थान निवडले आहे.

आज देखील मानवाची मुख्य गरज मीच आहे.

ज्या भागामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात आहे अशा भागांमध्ये प्रगती  मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येईल. असे म्हणतात की, या पृथ्वीवरील पहिला सजीव हा माझ्या मध्येच निर्माण झाला त्यामुळे मला जन्मदाती म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

पृथ्वीचा सुमारे 71 टक्के भाग मी व्यापलेला आहे. पृथ्वीच्या एवढ्या मोठ्या भागावर माझे अस्तित्व असले तरी माणसाला आवश्यक आणि पाणी पिण्यायोग्य माझा साठा फक्त 3 टक्केच आहे.

तरीसुद्धा आजच्या आधुनिक काळातील लोकांना माझे महत्त्व कळेना झाले. काही भागामध्ये माझ्या कमतरतेमुळे लोक मृत्युमुखी पडत आहे.  पिण्यासाठी योग्य आणि पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने  दिवसभरामध्ये कित्येक लोक माझ्या आभावामुळे मरण पावतात.

एवढेच नसून मला जीवन म्हणतात म्हटले जात असले तरी सध्याच्या काळामध्ये मला दूषित करण्याचे प्रमाण खूप वाढले आहेत आणि याचा परिणाम  आजच्या मनुष्याला स्वतःची तहान भागवण्यासाठी मी मिळेनासे झालो.

आज मला एवढ्या मोठ्या प्रमाणात दूषित केले आहे की माझ्यामुळे कित्येक रोग महामारी सुद्धा पसरत आहेत.

ज्यावेळी माझा एक थेंब ढगापासून ते पृथ्वी पर्यंतच्या प्रवासासाठी निघतो त्या वेळी मी अत्यंत शुद्ध स्वरूपामध्ये असतो.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment